Thursday, May 14, 2020

प्रेमावर कविता

आयुष्यात प्रत्येकाला एकदातरी प्रेम होतेच. प्रेम हा एक अविस्मरणीय क्षण आपल्या सर्वांच्या जीवनात असतो.प्रत्येकाला  ते कागदावर लिहिताच येईल अस नाही  कवितांच्या माध्यमाने आपण ते  आठवतो। प्रेम हे नाजूक, हळवे असते.प्रेम हा शब्दच आपल्याला खूप काही बोलून जातो. प्रेम आपल्याला आपल्या जवळच्या माणसावर असतो जो आपली खूप काळजी घेतो. प्रेमाचे खूप प्रकार आहे. कोण रागवून आपल प्रेम व्यक्त करतो तर कोण काळजी घेवून करतो. खरे प्रेम कायम रहाते. उडते ती वासना.
प्रेमाचे बंध आयुष्यभरासाठी असतात, पण ते प्रेमात पडलेल्यांना पुढे नेतात. मागे खेचत नाहीत.बालिश प्रेम म्हणते, मला तुझी गरज आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रेम करतो.
परिपक्व झालेले प्रेम म्हणते, मी प्रेम करतो म्हणून मला तुझी गरज आहे.
तुमच्या आयुष्यात कुणी यावं हे तुमच्या कपाळावरची नशीबाची रेषा सांगते, पण तुमच्या आयुष्यात कुणी थांबायचं हे तुमचे ह्रदय ठरवते.
प्रेमकथा महत्त्वाच्या नसतात, महत्त्वाची असते, ती तुमच्यातील प्रेम करण्याची क्षमता.एका मुलीने ने देवाला विचारलं प्रेम काय असत?
देव म्हणाला बागेतून एक फुल घेवून ये.
ती मुलगी फूल आणायला गेली ,
तिला एक फूल आवडल,
पन तिला त्यापेक्षा सुंदर फूल हव होत ,
ती पुढे चालली गेली ,
पण तिला चांगल फूल नाही मिळाल ,
जेव्हा ती परत तेच फूल आणायला गेली ,
तेव्हा ते फूल तिथे नव्हत ,
तिला खूप पश्चाताप झाला ,
तिने देवाला येऊन सांगितलं , तेव्हा देव म्हणाला ,
"हेच आहे प्रेम"
जेव्हा प्रेम तुमच्याजवळ असत .
तेव्हा त्याची कदर नाही करत ,
पण जेव्हा ते निघून जाते तेव्हा कळते ते...... 

No comments:

Post a Comment

प्रेमावर कविता

आयुष्यात प्रत्येकाला एकदातरी प्रेम होतेच.  प्रेम हा एक अविस्मरणीय क्षण आपल्या सर्वांच्या जीवनात असतो. प्रत्येकाला  ते कागदावर लिहिताच येईल ...